Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
दोन ठाकरेंचं मनोमिलन होण्याआधीच मिठाचा खडा पडला? संदीप देशपांडे म्हणाले, “आम्ही पाय चाटले नाहीत…”
मुंबई : महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईन, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक- मंत्री आशिष शेलार
मुंबई : महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून…
Read More » -
नवी दिल्ली
रहिवासी क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल; पावसाळी अधिवेशनात नवा कायदा येणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
दिल्ली : महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे…
Read More » -
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू !
सांगली : खासगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने पोटच्या लेकीला एवढी बेदम मारहाण…
Read More » -
ओरोस येथे 55 लाखांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
गोवा : गोवा येथून मुंबईच्या दिशेने अवैधपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यावेळी टेम्पो चालक राघोबा रामचंद्र…
Read More » -
ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करा – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
पाच नव्या एस टी बसेसचे मंडणगडात लोकार्पण लवकरच मिनी बसेसचा ताफाही उपलब्ध – मंत्री योगेश कदम
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५…
Read More » -
यशवंतगडाच्या कामात गती; आमदार किरण सामंत यांची भेट, दिले स्पष्ट आदेश
राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड च्या कामाची रविवारी आमदार किरण सामंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित…
Read More » -
मला मंत्रिपद मिळायला नको का? हे मला कोणी सांगायला हवं – आमदार भास्कर जाधव
मुंबई : ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात…
Read More »