शासकीय अध्यादेश
-
आंदोलनांतील ४४ खटल्यांना दिलासा; मंत्रिमंडळ उपसमितीची माघारीची शिफारस
राज्यातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक आंदोलनांशी संबंधित ४४ खटले मागे घेण्याची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली आहे. मात्र गंभीर स्वरूपाचे आणि…
Read More » -
दिव्यांग शाळांतील थकीत वेतनाचा मार्ग मोकळा; मंजुरीचे अधिकार आता जिल्हास्तरावर
दिव्यांगांच्या विशेष शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन मंजुरीचे अधिकार आता जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे वेतन वितरण…
Read More » -
नव्या कामगार कायद्यांना बळ ; ‘मास्टर ट्रेनर्स’ घडवण्याचे आवाहन
नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग तयार करणे आवश्यक असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.…
Read More » -
नवी मुंबईच्या वाढत्या पाणीगरजेसाठी नवीन धरणाची तयारी
लवकरच नवी मुंबईकरांसाठी नवीन धरण उपलब्ध होणार; गणेश नाईक यांची ग्वाही मुंबई, दि. ११ जून २०२६ (प्रतिनिधी) – नवी मुंबईतील…
Read More » -
मंत्रालयाच्या फेऱ्यांतून नागरिकांची सुटका; जिल्हाधिकाऱ्यांना नवे अधिकार
शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रशासन अधिक गतिमान होणार…
Read More » -
मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना ३.४० कोटींची आर्थिक मदत मुंबई, दि. ५ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये…
Read More » -
न्यायालयाच्या आदेशानंतर मालवणीत मोठी कारवाई; १४०० चौ. मीटर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
न्यायालयाच्या आदेशानंतर मालवणीत प्रशासनाची कारवाई; शासकीय जमिनीवरील १४०० चौ. मीटर अतिक्रमण हटवून जागा मुक्त मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (जनहित याचिका…
Read More » -
‘मे. के. टी. ग्रुप’वर महसूल प्रशासनाचा दणका; सदनिकांच्या लिलावातून तक्रारदारांना मिळाला न्याय
महारेराच्या आदेशानंतर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई; ‘मे. के. टी. ग्रुप’च्या सदनिकांचा लिलाव करून तक्रारदारांना लाखो रुपयांची परतफेड मुंबई | प्रतिनिधी…
Read More » -
अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा – सुनेत्रा अजित पवार
प्रेस नोट अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुंबई,…
Read More » -
दुपारी १ ते २ दरम्यान फक्त ३० मिनिटे भोजन विश्रांती – सर्व राज्य सरकारी कार्यालयांसाठी नवीन नियम
मुंबई : बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गान्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर…
Read More »