Team Mirror Maharashtra
-
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिल्याच प्रयत्नात कमाल !
मुंबई : भारताचा ‘गोल्डन बॉय’ आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॉरेस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
सर्व जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करा; उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना आदेश
मुंबई : एकीकडे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांच्या बैठकीत…
Read More » -
इराणचा भारतीयांना दिलासा; सुटकेसाठी हवाई हद्द खुली, एक हजार विद्यार्थी परतणार!
नवी दिल्ली : अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी इराणने अपवाद करून भारतासाठी आपली हवाई तद खुली केली आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंधू…
Read More » -
महाराष्ट्र
आज 21 आणि 22 जूनला रायगड, पालघर, सिंधूदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता!
मुंबई : मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात स्थिर स्थावर झाला असून पंधरा जूनपासून पावसाने आपला मुक्काम महाराष्ट्रात ठोकला आहे. अशातच आज मुसळधार…
Read More » -
उद्धव ठाकरेंचा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय- वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी, सत्तेसाठी जे लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार? बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा…
Read More » -
‘कमॉन किल मी’…. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातून उद्धव ठाकरे गरजले !
मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना…
Read More » -
शिवसेनेचा इतिहास आणि धडा शिकविण्याची गरज ! -योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई : बॉम्बे प्रोव्हिन्स, मुंबई प्रांत, मुंबई इलाखा, मुंबई द्विभाषिक राज्य असा प्रवास करीत करीत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा…
Read More » -
पालकमंत्रिपदासाठी अघोरी मार्ग? भरत गोगावलेंची पूजा चर्चेत
रायगड : शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ…
Read More » -
Jio, Airtel, Vi युजर्सचे नुकसान! डेटा व्हाउचरची वैधता आता कमी !
मुंबई : Jio, Airtel आणि Vi या तिन्ही कंपन्यांच्या युजर्ससाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, Jio, Airtel आणि Vi या…
Read More » -
महाराष्ट्र
मुसळधार पावसाचा महावितरणला मोठा फटका; रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागात 98,400 वीजग्राहक होते अंधारात.
रत्नागिरी : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. वादळी वारा व पावसामुळे कोकण…
Read More »