Team Mirror Maharashtra
-
पावसाळ्यात समुद्राचा इशारा! जून ते ऑगस्ट दरम्यान 38 दिवस धोकादायक
मुंबई : या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या चार महिन्यात ३८ दिवस धोक्याचे आहेत. या दिवशी समुद्राला मोठे उधाण…
Read More » -
सागरी सुरक्षेला कायमच प्राधान्य -मंत्री नितेश राणे
मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’
रत्नागिरी : वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही…
Read More » -
दक्षिण आफ्रिकेला मिळाले तब्बल इतके कोटी; RCB ला IPL जिंकूनही मिळाले नाही एवढी रक्कम…
मुंबई : टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाची नोंद…
Read More » -
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने रत्नागिरीत पत्रकार भवन उभारणार
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी टिळक आळी. रत्नागिरी येथे आयोजित…
Read More » -
रत्नागिरी ला पावसाने झोडपले
रत्नागिरी : हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे.…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार…!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने कोकण विभागासाठी दिला जाणारा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक…
Read More » -
महाराष्ट्र
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची शक्यता.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून निवडणूक आयोगाकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकींच्या दृष्टीने कालबद्ध…
Read More » -
महाराष्ट्र
कुंडमळा पुल दुर्घटना प्रकरण: राज्यातील धोकादायक पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी
मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर…
Read More » -
महाराष्ट्र
गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी एसटी सोबत खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सामिल व्हावे..! – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित…
Read More »