Team Mirror Maharashtra
-
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो…
Read More » -
महाराष्ट्र
युतीसाठी किती धडपड करावी लागते, हे उद्धव सेनेने दाखवून दिले – मंत्री उदय सामंत
मुंबई : मनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांना सुरुवातीला ज्या…
Read More » -
महाराष्ट्र
पश्चिम रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये विशेष डबे
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु, त्यांच्यासाठी एका लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळण्याचा पुन्हा प्रकार
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना !
मुंबई : पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५…
Read More » -
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (SGRH) दाखल…
Read More » -
जिल्हाधिकारी बसले तहसील कार्यालयाच्या पायरीवर….जाणून घ्या काय प्रकार घडला!
मुंबई : सरकारी कार्यालयांतील उशिरा येण्याच्या सवयीला चाप लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनोखी शक्कल लढवली. शुक्रवारी सकाळी…
Read More » -
मुंबईत लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजापेक्षा रेल्वेच्या सेवासुविधा वाढवा – ठाकरे सेनेची मागणी
मुंबई : मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.…
Read More » -
मुंबईत कंपनीत गॅस गळती; 25 महिला कामगार बेशुद्ध
मुंबई : नवी मुंबईच्या तुर्भेतील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे कंपनीतील २५ महिला कामगार बेशुद्ध झाल्या.…
Read More »