Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
सेवा प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे…
Read More » -
महाराष्ट्र
हवामान खात्याचा अंदाज: राज्यात काही भागात पुन्हा पावसाचा जोर!
मुंबई : बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे असून…
Read More » -
मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर…
Read More » -
महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करा; खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
मुंबई : तमाम देशवासियांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, शासन, कार्य तसेच वारसा यांची माहिती देशाच्या भावी पिढीपर्यंत…
Read More » -
महाराष्ट्र
दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
ठाणे : लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण…
Read More » -
जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये ५०० एकर भूखंड राखीव – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई : जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. हा…
Read More » -
नितेशने जपून बोलावं – आमदार निलेश राणे यांनी दिला भावालाच संयमाचा इशारा!
मुंबई : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात…
Read More » -
रत्नागिरीचा अभिमान! प्रसाद देवस्थळी आणि तेजानंद गणपत्ये यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये गाठला यशशिखर
रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉमेड्स मॅरेथॉनमध्ये रविवारी रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणमधील तेजानंद गणपत्ये यांनी झेंडा रोवला. या दोघांनीही…
Read More » -
उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चांगले संबंध, त्यांचे आजही मला फोन येतात – संजय राठोड यांच्या वक्तव्याची चर्चा
मुंबई : संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही. मी तुम्हाला नापास करेल. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध,…
Read More » -
धक्कादायक! दिवा-मुंब्रा स्थानका दरम्यान लोकल मधून पडून 6 प्रवाशां चा मृत्यू… लटकणाऱ्या प्रवाशाना बाजूने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस ने घासल्याने घडली दुर्घटना
मुंबई : कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही…
Read More »