Team Mirror Maharashtra
-
मुसळधार पावसाला तोंड द्यायला कोकण रेल्वे सज्ज: प्रशासनाचा दावा
मुंबई : पावसाळा सुरू होण्याआधीच कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मार्गावरील…
Read More » -
देशविदेश
देशात कोरोनाचे ४ हजार रुग्ण – केंद्र सरकारने घेतली दखल, नव्या सूचनांसह अलर्ट
मुंबई : देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क…
Read More » -
महाराष्ट्र
बकरी ईद, उरूसनिमित्त विशाळगडावर कुर्बानीस परवानगी – उच्च न्यायालयाचा आदेश यंदाही कायम
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील संरक्षित क्षेत्र असलेल्या दर्ग्याजवळ बकरी ईद आणि उरूसनिमित्त कुर्बानी देण्याता उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ‘मुंबई टी२० लीग २०२५’ चे आमंत्रण
मुंबई : मुंबई टी२० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई…
Read More » -
महाराष्ट्र
कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध…
Read More » -
मंत्रिमंडळ निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा…
Read More » -
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटक चालू असतानाच महिलेच्या साडीत शिरला उंदीर – प्रेक्षकांची तारांबळ
पुणे : पुणे शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी संध्याकाळी रंगलेल्या नाटकाच्या प्रयोगात एक विचित्र आणि चिंताजनक प्रकार घडला. ‘गंधर्व’ या…
Read More » -
कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या…
Read More » -
नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ
यवतमाळ/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या.…
Read More »