Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय परिपूर्ती योजनेत लवकरच बदल होण्याची शक्यता!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचान्यांना देण्यात येणान्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचान्यांना पाच लाखापर्यंतचे ‘कॅशलेस’…
Read More » -
लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
मुंबई : लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कुणावरही कारवाई करणार नाही…
Read More » -
अकरावी ऑनलाईन प्रवेशाला मिळाली मुदतवाढ – विद्यार्थ्यांना अजून एक संधी
मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत…
Read More » -
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल 47 विषारी साप…
मुंबई – मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४७ विषारी साप आढळून आले आहेत.…
Read More » -
अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित
रत्नागिरी :- एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे आपले काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टीकोनातून जबाबदारीने वार्तांकन…
Read More » -
पत्ता शोधायला आता पिनकोडची गरज नाही – ‘Digipin’ मुळे भारतीय डाक सेवा झाली आणखी स्मार्ट!
मुंबई : तुम्ही पत्ता लिहिताना किंवा कुणाला तरी सांगताना पिनकोडचा उल्लेख केला असेल. परंतु पिनकोड कसं काम करते माहिती आहे…
Read More » -
बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत 61 लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक!
रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लॉंन्ड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६९ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची…
Read More » -
महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! – खासदार नारायण राणे यांचे स्पष्ट निर्देश
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यानी आता…
Read More » -
आंबोली धबधबा संध्याकाळी ५ नंतर बंद! अपघातांमुळे प्रशासनाचा निर्णय
सिंधुदुर्ग : पावसाळा सुरू होताच आंबोली घाटात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली धबधब्यावर…
Read More » -
आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक…
Read More »