Team Mirror Maharashtra
-
कोर्टाच्या आदेशानंतर वादात अडकेल्या विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू
मुंबई : अतिक्रमण मुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडून जिल्ह्यात ठाकरे गटावर पुन्हा प्रहार
मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टार्गेट केलं असून जिल्ह्यातील उरली…
Read More » -
माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल.
रत्नागिरी : स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी विकासाच्या अंगाने जाण्याची गरज…
Read More » -
जिजाऊ संस्थेचे काम थक्क करणारे आहे – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांनी कोकणासह महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेव्हा जेव्हा जिजाऊ…
Read More » -
किमान 10 जूनपर्यंत पावसात घट शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
मुंबई : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान…
Read More » -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रेरणेने वंचितांसाठी कल्याणकारी योजनांची आखणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी…
Read More » -
महाराष्ट्र
लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील; अनंत गाडगीळ यांचा गंभीर आरोप
मुंबई : भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे…
Read More » -
महाराष्ट्र
मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे; सदाशिव पेठ येथे घडलेल्या दुर्घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील गजबजलेल्या परिसरात शनिवारी दिनांक ३१ मे २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली. रस्त्याच्या कडेला चहा…
Read More » -
सरकारमधले ‘माणिक’
मुंबई ( श्याम देऊलकर ) : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळूनही त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि…
Read More » -
कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
रत्नागिरी : प्रतिनिधी कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश…
Read More »