Team Mirror Maharashtra
-
नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावं , त्यांचे केसही पिकले – राणेंवर संजय राऊतांचा निशाणा
मुंबई : शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर…
Read More » -
कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी…
Read More » -
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी…
Read More » -
तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी 1 हजार 865 कोटी आणि जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून खर्चास प्रशासकीय मान्यता
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या…
Read More » -
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाई
(संकल्प चित्र AI) dance bar dance नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल…
Read More » -
मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश
मुंबई (प्रतिनिधी ) – नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी…
Read More » -
मिरा-भाईंदरमध्ये घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मुंबई / रमेश औताडे : रहिवाशांचा विरोध डावलत कायद्याचे पालन न करता नागरी वस्ती जवळ तयार केलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे मुळे…
Read More » -
महाराष्ट्र
आमच्या नेत्यांवर बोलणं बंद करा, नाही तर तुमचं दुकान बंद केल्या शिवाय राहणार नाही – नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा
मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…
Read More » -
पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील: हर्षवर्धन सपकाळ
नांदेड : पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले…
Read More » -
महाराष्ट्र
चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील…
Read More »