Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
राज्यातील 242 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द! दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरण भोवले;
मुंबई; महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी केसेस झाल्या, त्यांची मान्यता रद्द करण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये 34 हेक्टर जमीन गायब…
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये 34 हेक्टर जमीन गायब झालेली आहे, ती जमीन शोधण्याचे काम सुरू आहे, उद्योजकांनी…
Read More » -
कोंकण
कोकणातलं पाहिलं सैनिक स्कुल…! ‘भोसले सैनिक स्कुल ला मान्यता..!
मुंबई: यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल ला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली असून सावंतवाडी शहरात ही सैनिक शाळा…
Read More » -
महाराष्ट्र
राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य; नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था गटात प्रथम…
मुंबई : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे सहावे…
Read More » -
महाराष्ट्र
गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामाची आमदार सुनील प्रभूंनी केली महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी..
मुंबई: शिवसेना नेते आमदार विभाप्रमुख माजी महापौर सुनील प्रभू यांनी सोमवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी गुडगाव मुलुंड लिंक रोडच्या जनरल…
Read More » -
महाराष्ट्र
‘न्याय आणि निदान’चा अभ्यासपूर्ण संवाद: डॉ. निखिल दातार यांच्या गप्पांना गोरेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई; संदिप सावंत : कला आणि रुग्णसेवेच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ आयोजित पाच दिवसीय व्याख्यानमालेतील तिसऱ्या दिवशी ७ नोव्हेंबर…
Read More » -
महाराष्ट्र
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य
मुंबई: राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा…
मुंबई:- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे,…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार..
मुंबई: राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -
महाराष्ट्र
नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य..
मुंबई: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…
Read More »