Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
“AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा!”—परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल…
Read More » -
महाराष्ट्र
“वाढत्या आत्महत्या :या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”
मुंबई: पंजाब राज्याचे माजी पोलिस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नीच नाही तर पंजाब राज्याच्या मंत्री राहिलेल्या रझिया सुलतान यांच्या…
Read More » -
मनोरंजन
बा. भ. बोरकरांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध; ‘घन बरसे रे’ ने राजहंस व्याख्यानमालेचे उद्घाटन…
मुंबई: कला आणि रुग्णसेवेच्या उदात्त उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ आयोजित ‘राजहंस व्याख्यानमाले’चा दिमाखदार प्रारंभ ज्येष्ठ प्रतिभावान कवी बा. भ.…
Read More » -
ब्रेकिंग
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट, दहा जणांचा मृत्यू!
नवी दिल्ली:राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये आज सायंकाळी 6.52 वाजता मोठा स्फोट झाला आहे. आय 20 या…
Read More » -
महाराष्ट्र
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटर वर; प्रकृती चिंताजनक!
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर…
Read More » -
विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे असल्याचे आम्हाला अभिमान ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट चे समाज जोडण्याचे काम चांगले आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जगाला महामानव डॉ बाबासाहेब…
Read More » -
महाराष्ट्र
डॉ. संपदा मुंडेंना न्यायासाठी युवक काँग्रेस आक्रमक — ‘वर्षा’वर धडक, मरीन ड्राईव्ह वर रास्ता रोको व चौपाटीवर आंदोलन”
मुंबई,: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे…
Read More » -
महाराष्ट्र
“मनसेसोबत युतीबाबत चर्चा नाही; नाशिक बैठक व काँग्रेसचा संबंध नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण”
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 358 जातीवाचक वस्त्यांची व 23 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय…
रत्नागिरी: ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यानुसार रत्नागिरी…
Read More »
