Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राची भक्कम भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
महाराष्ट्र
६६ वा महाराष्ट्र स्थापना दिन;मंत्री उदय सामंत यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना – रत्नागिरीच्या विकासासाठी जनतेच्या सहकार्याचे आवाहन
रत्नागिरी : विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र…
Read More » -
महाराष्ट्र
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जलवाहतूक आणि जहाजबांधणी महत्त्वाची – मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगांचे जाळे वाढेल त्यातूनच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. दरडोई उत्पन्नातही भर पडेल व या…
Read More » -
महाराष्ट्र
प्रगत व संपन्न महाराष्ट्राच्या दिशेने पुढे जाऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुंबई :- महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया,…
Read More » -
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग ठरला देशातला पहिला ‘ए -आय ‘युक्त जिल्हा…! नितेश राणे यांची घोषणा
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) – आजच्या महाराष्ट्र दिनाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आजपासून जिल्ह्याच्या कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए…
Read More » -
महाराष्ट्र
गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व…
Read More » -
महाराष्ट्र
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस वीमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : भाजपा युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा…
Read More » -
उन्हाळी सुट्टी जाहीर! महाराष्ट्रातील शाळा २ मे ते १६ जून पर्यंत बंद
मुंबई :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. ०२ में २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे…
Read More » -
महाराष्ट्र
६६ व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री उदय…
Read More » -
नाशिक-रायगड जिल्ह्यांवर कोणाचा झेंडा? पालकमंत्र्यांची निवड ठरली!
मुंबई : सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला…
Read More »