Team Mirror Maharashtra
-
मिऱ्या येथे 40 फूट समुद्रात नव्या बंधाऱ्याची उभारणी, उदय सामंत यांनी केली पाहणी
रत्नागिरी– मिन्या धुपप्रतिबंधक बंधान्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतीने सुरू झाले आहे परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात बारा उतारावर…
Read More » -
विविध पिकांवरील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्या..! – शरद पवार
वेंगुर्ले (राजन चव्हाण )– वेंगुर्ले इथल्या फळ संशोधन केंद्रात विविध पिकांवर आतापर्यंत जे संशोधन झाले आहे आणि भविष्यात जे संशोधन…
Read More » -
१५ गिधाडांचे थक्क करणारे स्थलांतर – तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास!
अमरावती : सुमारे तेराशे किलोमीटर अंतरावरील हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलेल्या ३४ गिधाडांचे महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच आणि…
Read More » -
मुंबई
सभापती राम शिंदे यांच्याकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती…
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती…
Read More » -
पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली
मुंबई : जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला.या निर्घुण अतिरेकी…
Read More » -
अपोलो हॉस्पिटल्सने दोन हृदयरुग्णांचे प्राण वाचवले
मुंबई / रमेश औताडे : अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील डॉक्टरांनी २४ वर्षीय पूजा आणि ५५ वर्षीय संजीव सेठ यांचे…
Read More » -
रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराला नवे रूप ,3 कोटींचा निधी जाहीर – उदय सामंतांची घोषणा
रत्नागिरी : आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी विठ्ठल मंदिर संस्था, रत्नागिरी…
Read More » -
नवी दिल्ली
दिल्लीतील महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गट सहभागी होणार नाही
दिल्ली : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा जगभरातील संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली…
Read More » -
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड – ठोस पुरावे समोर
पहलगाम : भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत.…
Read More » -
भारताच्या कारवाईला सडेतोड उत्तर देऊ -पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
पहलगाम : दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा…
Read More »