Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
वाहतुकीला नवा वेग –मुंबई, ठाणे आणि अन्य शहरांमध्ये सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा
मुंबई : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेल्या २९ महानगरे व १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगले असते -नितेश राणेंचं विधान चर्चेत
मुंबई : आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले…
Read More » -
महाराष्ट्र
चिपी विमानतळ विकासाला गती – पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकान्यांची मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी अधिकान्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना…
Read More » -
महाराष्ट्र
आता वाहनांच्या हॉर्नमधून तबला, ढोलक आणि बासरींचा आवाज येईल, गडकरींचा नवा फंडा
मुंबई : काही दिवसांत तुम्हाला तुमच्या गाडीच्या हॉर्नमधून ढोलक किंवा बासरीचा आवाज ऐकू येईल. मोदी सरकार हे प्रयत्न करत आहे.…
Read More » -
कोंकण
भाजप-शिवसेनेत वाढीचा संघर्ष; त्यामुळे दोघे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार आहेत – माजी खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत, कुटुंबातच कसे वाद आहेत हे जाहीर पणे…
Read More » -
महाराष्ट्र
जन सुरक्षा विधेयकाविरोधात आक्रोश – आज निदर्शने सुरू
मुंबई : राज्य सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी विशेष ‘जन सुरक्षा विधेयक’ तयार केले आहे. मात्र, हे विधेयक जनतेच्या अभिव्यक्तीचे…
Read More » -
महाराष्ट्र
आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह ४५० जणांवर कोर्टात आरोपपत्र दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथे ९ महिन्यांपूर्वी जनावराचे शीर सापडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढला आला होता. या मोर्चादरम्यान…
Read More » -
महाराष्ट्र
गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
मुंबई – गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा होत असून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीमुळे बंद
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी ८ मे रोजी सकाळी…
Read More » -
जागतिक तापमानवाढ म्हणजे साथींचं नवं संकट? राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांचा इशारा!
पुणे : जागतिक तापमानावाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि…
Read More »