Team Mirror Maharashtra
-
राजापूरमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा, आमदार किरण सामंत शोभायात्रेत सहभागी
राजापूर : गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या निमित्ताने राजापूर शहरात काढण्यात आलेल्या शोभयात्रेत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी…
Read More » -
कोकण विकास समितीची केंद्र सरकारकडे मागणी – स्वतंत्र ‘मंगळुरू-मुंबई वंदे भारत’ आवश्यक
मुंबई– मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९ / २२२३०) प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी १०० ते १०५…
Read More » -
मृतदेहासाठी वापरलेला बर्फ लस्सीत! कोल्हापुरात उघडकीस आलेला धक्कादायक प्रकार
कोल्हापुर :नागरिकांना सध्या उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतायत. त्यामुळे रस्त्यावरील थंड पेय घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे कोल्हापुरात मृतदेहासाठी वापरलेल्या…
Read More » -
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी ढोलवादन केलं.
मुंबई : गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून येतो आहे. नागपूर, ठाणे, गिरगाव, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये शोभायात्रा आणि…
Read More » -
महाराष्ट्र
1 एप्रिलपासून वीजदर स्वस्त! आता किती बिल कमी येणार? संपूर्ण माहिती वाचा सविस्तर!
मुंबई : राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज…
Read More » -
गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी!
मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड तालुका)…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिर भेट, संघ प्रमुखांची उपस्थिती!
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले.…
Read More » -
पर्यटनासाठी नियोजित गुलदार युद्धनौका कुणकेश्वरात हलवण्याच्या हालचाली सुरू!
मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मालवण…
Read More » -
शिवराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी शासनाने ५० हजार मासिक निधी द्यावा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा केवळ 250 रु. अर्थसहाय्य देण्यात येते हा अन्याय आहे, अशी…
Read More » -
महाराष्ट्र
कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई : जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे…
Read More »