Team Mirror Maharashtra
-
मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पर्यटनस्थळ! जंगल, डोंगर आणि समुद्राचा नजारा एका ठिकाणी‘तरंगता रस्ता’ सुरू
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात सुरु होणार नवीन पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि…
Read More » -
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपच्या बाजारात पोहोचला!
रत्नागिरी : यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील…
Read More » -
महाराष्ट्र
डीपीडीसीचा निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन -नितेश राणे
कणकवली : राज्य शासनाकडून गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी डीपीडिसीच्या (जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीचशे कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. यातील…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई मेट्रो मार्गाखालील राडारोडा तातडीने हटविण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई :- मुंबई मेट्रो मार्गाखाली दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई…
Read More » -
उघड्यावर कचरा जाळणे महागात पडणार! १ एप्रिलपासून एक हजार रुपयांचा दंडाची कारवाई सुरू
मुंबई : उघड्यावर कचरा जाळल्यास आता खिशाला झळ बसणार असून असून मुंबई महापालिका एक हजार रुपये दंड आकारणार आहे. उघड्यावर…
Read More » -
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा, मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर तो वादात सापडला…
Read More » -
कोकण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक – रत्नागिरीत एक्झिक्युटिव्ह लाऊंज
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने एक्झिक्युटिव्ह लाऊंज झाले आहे.या एक्झिक्युटिव्ह लाऊंज चा शुभारंभ शनिवार दि 29 मार्च रोजी…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण रेल्वे संचालकपदी सुनील गुप्ता यांची नियुक्ती
मुंबई : केंद्राने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून सुनील गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता १९९८…
Read More » -
शिवसेनेला पुण्यात बळकटी देण्याचा संकल्प – उदय सामंत
पुणे :- शिवसेनेची ताकद पुण्यात वाढविण्यासाठी पुण्यातल्या शिवसैनिकांना व शिवसेनेला ताकद देणार असल्याचे भाष्य राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय…
Read More » -
दुपारी १ ते २ दरम्यान फक्त ३० मिनिटे भोजन विश्रांती – सर्व राज्य सरकारी कार्यालयांसाठी नवीन नियम
मुंबई : बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गान्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर…
Read More »