Team Mirror Maharashtra
-
मुंबई
शासनाकडून गायीला राज्यमाता – गोमाता दर्जा – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई – सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता – गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशु…
Read More » -
मुंबई
स्वच्छ सुंदर मीरा-भाईंदर च्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – मुख्यमंत्री
ठाणे – मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांचे उद्घाटन आज होत आहे, याचा मला आनंद होत आहे. स्वच्छ व सुंदर…
Read More » -
मुंबई
अमरावतीला आय. टी. पार्क स्थापन करणार – उदय सामंत
अमरावती – मागील एक वर्षापासून अमरावती शहरामध्ये आय. टी. पार्कची स्थापना व्हावी यासाठी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये एका कृती समितीची…
Read More » -
मुंबई
महिलांच्या प्रश्नांवर घाटकोपरमध्ये निर्भय वॉक
मुंबई – महिलांच्या सुरक्षितेसाठी गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला ‘ घाटकोपर येथे निर्भय वॉक ‘ काढण्यात येणार आहे.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने…
Read More » -
मुंबई
अखेर अक्षय शिंदेवर उल्हासनगरतील शांतीनगर स्मशानभूमी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी
उल्हासनगर – कडेकोट पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अक्षय शिंदेला दफन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात…
Read More » -
महाराष्ट्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन
*पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो…
Read More » -
मुंबई
ठाण्याच्या आनंद आश्रमात दिव्यांग बांधवांसाठी रुग्णसेवेचा महायज्ञ अविरत सुरुच !
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत जयपूर फुट वाटप शिबिराचे यशस्वी संपन्न ठाणे – धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे गोरगरीब जनतेसाठी…
Read More » -
महाराष्ट्र
नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळतील, पुढे पैसेच राहणार नाहीत – राज ठाकरे
अमरावती – शासनाने आणलेल्या लाडकी बहीण योजनेतून नोव्हेंबर पर्यंत पैसे मिळतील. परंतु पुढे डिसेंबर, जानेवारीमध्ये मात्र सरकारच्या तिजोरीत पगाराला पैसे…
Read More » -
मुंबई
वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना – मुख्यमंत्री
कोल्हापूर – आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी…
Read More » -
मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन
मुंबई -महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या…
Read More »