Team Mirror Maharashtra
-
कोंकण
छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना शासन निर्मितच – विनायक राऊत
सिंधुदुर्ग – हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितच आहे.त्यामुळे या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार…
Read More » -
मुंबई
सरकारने महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही
टक्केवारीत अडकलेल्या महायुतीच्या भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीच; हे पुन्हा सिद्ध महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर…
Read More » -
कोंकण
मालवण-राजकोट येथील छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट इथं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा…
Read More » -
मुंबई
खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल
– केद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार बालासाहेब ठेंग यांनी सार्वजनीक बांधकाम विभाग, नवी मुंबई तसेच रस्ते वाहतूक…
Read More » -
मुंबई
बदलापूर घटनेचा ठाकरे गटाकडून सिंधुदुर्गात तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक निषेध
सिंधुदुर्ग – बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या…
Read More » -
मुंबई
भर पावसात बदलापूर घटनेचा हजारो शिवसैनिकांसह उद्ध्व ठाकरेंनी निषेध नोंदविला
मुंबई – कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत…
Read More » -
महाराष्ट्रातील उद्योगांच्या विकासासाठी विविध औद्योगिक संस्था व संघटनांसोबत सामंजस्य करार
मुंबई – महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्रामध्ये नवीन रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या क्षमता…
Read More » -
मुंबई
विद्यार्थिनींच्या सुरक्षा उपाययोजनांच्या सक्षमीकरणासाठी समिती – केसरकर
मुंबई – विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला…
Read More » -
कोंकण
कोकणातील धुमशान
मुंबई – शाम देऊलकर माणुसकीला काळिमा फासणारी भयंकर घटना नुकतीच बदलापूरला घडल्यामुळे गेले तीन दिवस राज्यभरातून अशाच प्रकारच्या घटनांच्या बातम्या…
Read More » -
मुंबई
राज्यसभा सदस्यांना चार वर्षाचा कालावधी मिळणार
मुंबई – केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत जुलै २०२८ पर्यंत…
Read More »