Team Mirror Maharashtra
-
मुंबई
मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार’; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
मुंबई – मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत 300 मिलिमीटर…
Read More » -
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन
मुंबई- अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल 300 मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील…
Read More » -
मुंबई
लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले
मुंबई – मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य…
Read More » -
मनोरंजन
“धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च
“धर्मवीर – २” ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार मुंबई – क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत…
Read More » -
मुंबई
मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई – मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकल सेवेवर झाला आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक…
Read More » -
मुंबई
एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवरा,वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून
*आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
फेसबुक लाईव्ह नाही तर डायरेक्ट फेस टू फेस काम करणारे सरकार : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई – फेक नरेटिव्हवर कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात…
Read More » -
मुंबई
डिमॅट खाती १६ कोटींपुढे
मुंबई – परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदीचा सपाटा आणि देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर एकंदर उत्साही वातावरण कायम आहे. परिणामी जूनमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
नरेंद्र मोदी भ्रष्ट लोकांचे सरदार, नाना पटोलेंची खोचक टीका
नागपूर – शिवसेनेचे (शिंदे गट) उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. कथित…
Read More » -
क्रीडा
बीसीसीआयने पैसे दिलेले असताना तुम्ही द्यायची गरजच काय?-विजय वडेट्टीवार
मुंबई – टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 13 वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकल्यानंतर गुरुवारी…
Read More »