Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर
कोल्हापूर : सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती…
Read More » -
नवी दिल्ली
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट
गडचिरोली पोलाद सिटी, ३ संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज…
Read More » -
महाराष्ट्र
दिंडोशी गोरेगाव मधील बेस्ट प्रवाशांना दिलासा – मिडीऐवजी मोठ्या बसगाड्या नागरी निवारा व मंत्री पार्क मार्गावर धावणार
मुंबई : मुंबईतील बेस्ट सेवेअंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गोरेगाव बस स्थानक (पूर्व) येथील चार मिडी…
Read More » -
महाराष्ट्र
ओला दुष्काळ स्पष्ट दिसत असतानाही महायुती सरकारची डोळेझाक; दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाई द्या: हर्षवर्धन सपकाळ
आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाहीत; केंद्र सरकार कडून विशेष पॅकेज आणा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांची…
Read More » -
महाराष्ट्र
पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला…
Read More » -
महाराष्ट्र
महामंडळाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होणार
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १०…
Read More » -
महाराष्ट्र
पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
धाराशिव /मुंबई : आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.य शेतकऱ्यांचे…
Read More » -
महाराष्ट्र
समीर वानखेडे यांनी शाहरुख खान विरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला
नवी दिल्ली : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानीचा हक्क याचिका दाखल केली आहे. ही याचिका…
Read More » -
महाराष्ट्र
कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका – उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : “मी शेतकऱ्यांना धीर द्यायला आलो आहे. कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. हे…
Read More »