Team Mirror Maharashtra
-
कोंकण
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्य स्पर्धा २ ऑक्टोबरपासून
रत्नागिरी : नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून २ दिवसीय बांबू परिषद
मुंबई : बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू…
Read More » -
महाराष्ट्र
पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन ‘जॉय मिनी…
Read More » -
राज ठाकरेंची अमित शाह-जय शाह यांच्यावर व्यंगचित्रातून टीका
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान आशिया चषक टी-२० सामन्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय…
Read More » -
महाराष्ट्र
१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल.…
Read More » -
महाराष्ट्र
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शेलार यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्या संजय गांधीराष्ट्रीय उद्यानामध्ये भारतीय प्रजातीच्या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये ‘नमो उद्यान’ विकसित करणार – उपमुख्यमंत्री शिंदे
* प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी * पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घोषणा मुंबई : राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेतून मराठवाडा विकासाचा नवा अध्याय – उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर : बीड ते अहिल्यानगर रेल्वेचं हे स्वप्न खूप जुनं आहे. १९९५-९६ मध्ये या कामाची सुरुवात झाली होती, पण…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा; वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात १७ लाख ८५ हजार…
Read More » -
महाराष्ट्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्ताने राज्यभरात राबविले जाणार ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान
मुंबई : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणिदेशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण…
Read More »