Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा….
रत्नागिरी:- सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
पितृपक्षात कावळे कमी असल्याने पितरांच्या नैवेद्यासाठी तारांबळ ; पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे शहरीकरण वाढल्याने पक्षांची संख्या कमी झाली आहे. त्यात कावळ्यांचीही संख्या कमी होत चालली…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा समाजा बाबत चा जी आर मागे घेणार नाही-राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे…
Read More » -
महाराष्ट्र
दिवाळी पूर्वी दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर; मीरा भाईंदर वासियांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका-मंत्री सरनाईक
मुंबई : महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन…
Read More » -
महाराष्ट्र
जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन.
मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आरसीसीच्या माध्यमातून शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला सायकलभेट
रत्नागिरी : विविध सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपट्टू, धावपट्ट् शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला राज्य…
Read More » -
देशविदेश
नेपाळ मध्ये अराजक; हिंसाचार-जाळपोळी नंतर पंतप्रधानाचे पलायन,राष्ट्रपतींचा राजीनामा
भारत: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठे अराजक माजले आहे. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तेथील जनता चांगलाच आक्रमक…
Read More » -
महाराष्ट्र
अजित पवारच जलसंपदा घोटाळ्याचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप!
मुंबई: राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्यावेळची उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते…
Read More » -
नवी दिल्ली
‘आधार’ हा पुरावा, ‘एसआयआर’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश!
नवी दिल्ली: बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीमध्ये (एसआयआर) मतदारांच्या ओळखपत्रांसाठी (एसआयआर) विहित दस्तऐवज म्हणून आधारचा समावेश करावा, असे निर्देश…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप
मुंबई: मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना संथगतीने सुरू असून सारथी…
Read More »