मुंबई
-
“नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा भविष्यातील धोका टाळायचा असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन…
Read More » -
“डॉक्टर असतानाही असह्य वेदनेने आत्महत्या, समाजातील ही सामूहिक अपयशाची वेळ – डॉ. नीलम गोऱ्हे”
मुंबई: सातारा, दि. २४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ…
Read More » -
सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून महागड्या कारचे गिफ्ट!,कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई: दिवाळीचे फटाके फुटत असतानाच महाराष्ट्रातील सत्ताधारी २१ आमदारांना एका ठेकेदाराने महागड्या डिफेंडर’ कार गिफ्ट केल्या आहेत, असा खळबळजनक आरोप…
Read More » -
धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल- मंत्री उदय सामंत
मुंबई: स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू”, महायुतीत मिठाचा खडा टाकणान्यांना बाजूला केले पाहिजे.…
Read More » -
उमेश सकपाळ व पालकमंत्री उदय सामंतांच्या तातडीच्या प्रयत्नांनी चिपळूण शहरातील पाणीपुरवठा लवकर पूर्ववत
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून चिपळूण शहरात नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती कमी…
Read More » -
कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला नाही – महसूलमंत्री बावनकुळे यांची दोन सप्टेंबरच्या जीआर बाबतीत स्पष्टोक्ती: प्रकरण न्यायप्रविष्ट
मुंबई: “ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
खेड सेझ मध्ये शेतकऱ्यांना अल्प दराने मोबदला.. शेतकरी हवालदिल ! मुख्यमंत्री, उद्योग मंत्राकडे सखोल चौकशी करण्याची मागणी
मुंबई: खेड सेझ क्षेत्रातील १५% परताव्याबाबत केडीएल कंपनीचे शेअर्स विकत घेऊन शेतकऱ्यांना रेडीरेकनरपेक्षा कमी दराने जमिनीचा मोबदला देण्याबाबत होत असलेली…
Read More » -
अन्न व औषध प्रशासनाकडून 3 हजार 485 दुकानांची तपासणी! दीड हजार दुकांना नोटीस !! 48 दुकानांचे परवाने रद्द !!!
मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात हाती घेतले…
Read More » -
महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाला संपवून होत असेल, तर खपवून घेणार नाही-राज ठाकरेंचा इशारा…
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोरेगाव येथे पार पडलेल्या मेळाव्यात केंद्र-राज्य सरकार तसेच अदानी-अंबानींवर तीव्र हल्ला चढवला. महाराष्ट्राचा…
Read More » -
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई; देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर…
Read More »