मुंबई
-
गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व…
Read More » -
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस वीमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : भाजपा युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा…
Read More » -
उन्हाळी सुट्टी जाहीर! महाराष्ट्रातील शाळा २ मे ते १६ जून पर्यंत बंद
मुंबई :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. ०२ में २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे…
Read More » -
नाशिक-रायगड जिल्ह्यांवर कोणाचा झेंडा? पालकमंत्र्यांची निवड ठरली!
मुंबई : सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला…
Read More » -
इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले…
Read More » -
पहलगाम दहशतवादी हल्ला: मृत्यूमुखी पडलेल्या 6 जणांच्या कुटुंबांना ५० लाखांची महाराष्ट्र सरकारकडून मदत
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील सहा…
Read More » -
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठे यश !- मंत्री आशिष शेलार यांची माहिती
मुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन…
Read More » -
राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर – बंदर विकास मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती…
Read More » -
१५ ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन…
Read More » -
सागरी मत्स्योत्पादन राज्यांची दुसरी बैठक; केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई – देशातील सागरी मासेमारीच्या संधी, आव्हाने आणि समस्या याविषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक…
Read More »