मुंबई
-
नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद
मुंबई : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य…
Read More » -
बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी
मुंबई / रमेश औताडे : मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर वाढविण्याचा निर्णय झालेला असताना त्या बसचा पुरवठा…
Read More » -
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
वाहतुकीला नवा वेग –मुंबई, ठाणे आणि अन्य शहरांमध्ये सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा
मुंबई : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेल्या २९ महानगरे व १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या…
Read More » -
मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगले असते -नितेश राणेंचं विधान चर्चेत
मुंबई : आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले…
Read More » -
आता वाहनांच्या हॉर्नमधून तबला, ढोलक आणि बासरींचा आवाज येईल, गडकरींचा नवा फंडा
मुंबई : काही दिवसांत तुम्हाला तुमच्या गाडीच्या हॉर्नमधून ढोलक किंवा बासरीचा आवाज ऐकू येईल. मोदी सरकार हे प्रयत्न करत आहे.…
Read More » -
जन सुरक्षा विधेयकाविरोधात आक्रोश – आज निदर्शने सुरू
मुंबई : राज्य सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी विशेष ‘जन सुरक्षा विधेयक’ तयार केले आहे. मात्र, हे विधेयक जनतेच्या अभिव्यक्तीचे…
Read More » -
गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
मुंबई – गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा होत असून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही…
Read More » -
मुंबई विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीमुळे बंद
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी ८ मे रोजी सकाळी…
Read More » -
मंत्री योगेश कदम यांचा राज ठाकरे यांना आपुलकीचा सल्ला
मुंबई : दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण सुरु झालं. आता…
Read More »