मुंबई
-
पक्ष फोडण्यासाठी पोलिसांचा टोळीसारखा वापर, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा.
मुंबई : राज्यात सुरुवातीला काँग्रेस दरारा होता. तेव्हा पोलिसांकडून शिवसैनिकांना धमक्या यायच्या की, तू कॉंग्रेसमध्ये ये नाहीतर तुला टाडा लावतो.…
Read More » -
राज्यात दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ – आता प्रति पान ४० रुपये!
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क…
Read More » -
‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवेला दिरंगाई नको – विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपयांचा दंड लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात…
Read More » -
सागर कारंडे ला फसवणाऱ्या आरोपीला अखेर अटक – पोलिसांची यशस्वी कारवाई
मुंबई : चला हवा येऊन द्या फेम’ सागर कारंडे काही दिवसांपूर्वी सायबर क्राईमचा शिकार झालेला. या प्रकरणात त्यानं पोलिसांत धाव…
Read More » -
महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिली पासून शिकवण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही-राज ठाकरे कडाडले…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला…
Read More » -
चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची मंत्रीआशिष शेलार यांच्याकडून घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी…
Read More » -
भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार; २२ एप्रिलला पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराने होणार सुरवात
मुंबई : प्रदेश भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार…
Read More » -
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश – रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय गोदाम बांधकामास ११.५२ कोटींची मान्यता
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा आणि गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी…
Read More » -
अंबाजोगाई आता ‘कवितांचे गाव’ होणार -उदय सामंत ह्यांची घोषणा
मुंबई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेल अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे…
Read More » -
कुणाल कामराला मोठा दिलासा, जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई : स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. तुम्ही त्याचा जबाब तामिळनाडूत जाऊनही नोंदवू शकता. अशा…
Read More »