मुंबई
-
जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने
मुंबई / रमेश औताडे : सरकारच्या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ…
Read More » -
कोकण ग्रामीण पर्यटन कार्यक्रमातून कर्दे समुद्र किनाऱ्यासाठी 14 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान – योगेश कदम
मुंबई : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री…
Read More » -
विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप…
Read More » -
वर्सोवा जेट्टीच्या मजबुतीकरण, आधुनिकीकरण व मच्छीमारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे -रविंद्र वायकर
नवी दिल्ली : वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर ही परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे येथील वर्सोवा…
Read More » -
उच्च शिक्षण क्षेत्रातील ‘अवधान’ लघुपटाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनद्वारे अध्ययन अक्षमता या विषयावर निर्मित ‘अवधान’ या लघुपटाचे अनावरण…
Read More » -
मुंबईत बनावट नकाशांच्या आधारे मिळालेल्या बांधकाम परवानग्या रद्द करा -चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
मुंबई : मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे…
Read More » -
“गांधींप्रमाणे मी हे वक्फ विधेयक फाडतो!” – ओवैसींचा भर सभागृहात आक्रमक पवित्रा
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (२ एप्रिल) संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले . यावर मध्यरात्री सभागृहात मतदान…
Read More » -
वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
मुंबई : वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर…
Read More » -
वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली: अतुल लोंढे
मुंबई : भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल…
Read More » -
शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११…
Read More »