मुंबई
-
समृद्धी महामार्गावर प्रवास महागला, ‘फास्टॅग’ बंधनकारक!
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आज, मंगळवारपासून महागला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १९ टक्क्यांनी वाढ…
Read More » -
रिफायनरी प्रकल्पाविरोधात नव्याने रणनीती ठरणार, मुंबईत बैठक
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे बारसू- सोलगांव पंचक्रोशीतील प्रदूषणकारी रिफायनरीचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही, हे स्पष्ट…
Read More » -
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण विद्यापीठ निर्मिती मंडळ स्थापन होणार -मंत्री उदय सामंत
मुंबई : लोकमत साहित्य पुरस्कार २०२५ या लोकमत समूहाच्या सलग सहाव्या वर्षी आयोजित मराठी साहित्य क्षेत्रातील प्रथितयश पुरस्कार सोहळ्यास राज्याचे…
Read More » -
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची घसरण, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय !
मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी…
Read More » -
महाराष्ट्रातील बेरोजगारांना मासिक निर्वाहभत्ता मिळावा; समविचारी मंचचा निर्धार!
मुंबई : महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे. नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो…
Read More » -
IMD चा अलर्ट : मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता!
मुंबई : गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर पडली. मुंबईत सध्या अशीच स्थिती…
Read More » -
‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया’ -शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री…
Read More » -
फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा -हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड…
Read More » -
गिरणी कामगारांच्या स्वप्नातील घराला महागड्या मेंटेनन्सचा तडा…अन्याय दूर करण्याची सरकारकडे केली मागणी
मुंबई / रमेश औताडे : गिरणी संपानंतर संघर्षाच्या वणव्यातून आपलं हक्काचं घर मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी अनेक दशके लढा दिला. पण…
Read More » -
कोकण विकास समितीची केंद्र सरकारकडे मागणी – स्वतंत्र ‘मंगळुरू-मुंबई वंदे भारत’ आवश्यक
मुंबई– मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९ / २२२३०) प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी १०० ते १०५…
Read More »