मुंबई
-
लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण
मुंबई : अकोला येथील १६ वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च…
Read More » -
रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी…
Read More » -
मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-विरोधी पक्ष
मुंबई : २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये…
Read More » -
अवैध लॉज व्यवसायावर कारवाईचा बडगा
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला सूचना मुंबई : बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा आणि सांडपाणी अशा रोजच्या समस्यांनी त्रस्त…
Read More » -
मराठी शाळा धोक्यात! सीबीएसईकरण थांबवा आणि श्वेतपत्रिका काढा: शिक्षण कृती समन्वय समितीची मागणी
मुंबई (संदीप सावंत):महाराष्ट्रातील मराठी शाळांकडे झालेले शासनाचे दुर्लक्ष हे अत्यंत गंभीर व घातक टप्प्यावर पोहोचले आहे. मराठी शाळांना वाचवण्यासाठी तातडीने…
Read More » -
परप्रांतीय मतदार आणि अन्य तक्रारी घेऊन विरोधी पक्षातर्फे राज्य निवडणूक आयोगाची मंत्रालयात भेट
मुंबई: सर्व पक्षीय नेते आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. महाविकास…
Read More » -
उच्च न्यायालयासाठी २ हजार २२८ पदांची निर्मिती
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Read More » -
वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत!
मुंबई : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या रसास्वाद मंडळाचा उपक्रम
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला अवघाचि संसार” चित्रपटाचे…
Read More » -
राज्याचे बांबू उद्योग धोरण जाहीर; दहा वर्षात ५० हजार कोटींची गुंतवणूक तर पाच लाखांवर रोजगार निर्मितीची अपेक्षा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ…
Read More »