मुंबई
-
रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार
मुंबई : पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर…
Read More » -
वारकरी विचाराने महाराष्ट्र नेहमीच पुढे गेला, भविष्यातही जाईल – मुख्यमंत्री
पुणे : पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. त्यानंतर आळंदीत येऊन माऊलींच दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हा क्षण अत्यंत…
Read More » -
मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याचा दोन बाजू, मला मारहाण झाल्याची बातमी खोटी- संजय राऊत
मुंबई: संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मातोश्रीवर मारहाण झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावरुन संजय राऊत…
Read More » -
अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना मुंबई : कल्याण…
Read More » -
‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई : राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट…
Read More » -
व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी
सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार, ई-कॅबिनेटचेही सूतोवाच मुंबई : आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो,…
Read More » -
शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत
* मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय * ९६३ शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा मुंबई : शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत…
Read More » -
विजय वैद्य यांच्या स्मृतींना सर्वस्तरीय घटकांचे अभिवादन
तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय…
Read More » -
खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याची चिंता-फॉरेस्ट सर्वे
मुंबई / रमेश औताडे भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ…
Read More » -
परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न: नाना पटोले
भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे. मुंबई : परभणी व बीडमधील घटनांवर…
Read More »