मुंबई
-
मुलांनाही फी सवलत देण्याचा विचार होईल – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
नागपूर : राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कालांतराने मुलींप्रमाणेच मुलांनाही व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी फीमध्ये सवलत देण्याचा विचार केला जाईल, असे उद्गार…
Read More » -
बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली नागपूर : बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची…
Read More » -
उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदाची घेतली शपथ
नागपूर : शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.…
Read More » -
परभणीतील घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान, संविधानाची विटंबना करणा-यांना कठोर शासन करा: नाना पटोले
* परभणीत आंबेडकरी अनुयायांवरील पोलीस अत्याचार थांबवा, जिल्हा पोलीस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा. * परभणीत आगडोंब उसळत असताना भाजपा युती…
Read More » -
पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका , आयसीसीने ठोठावला दंड
मुंबई : आयसीसीच्या महिला चॅम्पियनशीप मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-0 असा दारूण पराभव केला होता. या पराभवांनंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात…
Read More » -
अमेरिकेची महासत्ता अन् भारतासमोर आव्हानं
अमेरिका गेल्या 100 वर्षांपासून महासत्ता आहे. त्यांना आव्हान देणारा प्रत्येक देश त्यांनी उद्ध्वस्त केला आहे. जपानने त्यांना आव्हान दिल्यावर त्यांनी…
Read More » -
ऐका नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांच्या मधील हृदय स्पर्शी आठवणी; कौन बनेगा करोडपती च्या शुक्रवार च्या विशेष भागात
मुंबई : या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा,…
Read More » -
भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार: नाना पटोले
विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्यसंख्येची अडचण नाही, विरोधी पक्षनेतेपद व उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यावे. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे…
Read More » -
राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष – मुख्यमंत्री
मुंबई : विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते.…
Read More » -
सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची ठाकरे गटाची विधीमंडळात मागणी !
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्यात यावा, अशी मागणी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी केली.…
Read More »