मुंबई
-
पंतप्रधान मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच १३ जुलैला मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार…
Read More » -
कोस्टल रोडची सी लिंकला जोडणारी मार्गिका खुली
मुंबई- कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनीचा आणखी एक भाग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे…
Read More » -
मुंबईच्या आयएएस अधिकारी पुजा खेडकरच्या आयुक्त नामाचा वापर, प्रमाणपत्रंही बनावट
मुंबई – खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखीच कारनामे समोर आले आहेत. त्यातच ओबीसीमधून युपीएससीचा…
Read More » -
पत्रकारांच्या मौलिक सहकार्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन – डॉ. नीलम गोर्हे
मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्हीजे असोसिएशनच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सत्कार महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोर्हे…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक
मुंबई – कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान…
Read More » -
वरळी हिट अँड रन : राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी
मुंबई – वरळी हिट हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान…
Read More » -
वादग्रस्त पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविल्याने, शिंदे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत?
मुंबई- राज्यातील महायुती सरकारमध्ये विशेषतः शिंदे गटाच्या मंत्र्यांकडील खात्यात सध्या वादग्रस्त पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्याची स्पर्धाच सुरु आहे. यात आरोग्य…
Read More » -
गेली शिवशाही आली गुंडशाही
ट्रिपल इंजिन सरकारच्या धोरणांचा नाही पत्ता राज्यातून महिला मुली होत आहेत बेपत्ता. कायदा सुव्यवस्था प्रश्नावरून विरोधी पक्ष आक्रमक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर…
Read More » -
बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा – उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत
मुंबई – नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन मार्ग काढावा, असे निर्देश…
Read More » -
सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता- डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई – सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. विधानभवनातील दालनात…
Read More »