मुंबई
-
राज्य शासन ५० हजार तरुणांना ‘योजनादूत’ नियुक्त करणार
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शासकीय योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी हे योजनादूत सहा महिन्यांसाठी नियुक्त करण्यात येणार असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री…
Read More » -
मुंबईत उद्याची शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर
*सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश *आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन मुंबई – भारतीय हवामान खाते (मुंबई)…
Read More » -
तक्रार करुनही नाला साफ न झाल्याने मध्य रेल्वे खोळंबली
मुंबई – 26 जून 2024 रोजी कुर्ला कारशेड नाला साफ न झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करुनही मध्य…
Read More » -
लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत
सातारा – लंडनहून आणली जाणारी वाघनखं ही शिवरायांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते. आज…
Read More » -
अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना ‘ती’ चूक लक्षात आणून दिली
मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमध्ये सातत्याने कुरबुरी सुरु आहेत. उपसभापती विरोधकांना…
Read More » -
मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार’; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
मुंबई – मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत 300 मिलिमीटर…
Read More » -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन
मुंबई- अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल 300 मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील…
Read More » -
लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले
मुंबई – मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य…
Read More » -
मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई – मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकल सेवेवर झाला आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक…
Read More » -
एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवरा,वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून
*आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.…
Read More »