मुंबई
-
“आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: फळपीक विमा योजनेची मुदत वाढ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे”
मुंबई: “आंबा, संत्रा आणि काजू पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत नोंदणी पडताळणी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे सहभाग…
Read More » -
“स्वप्न मोठं ठेवा, पाया संविधानाचा ठेवा; ५१व्या संसदीय अभ्यास वर्गात उपमुख्यमंत्री शिंदेंचा तरुणांना संदेश”…..
मुंबई: “भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे गेलात नेता, अधिकारी, उद्योगपती किंवा पत्रकार झालात, तरी संविधानिक मूल्यांचे भान ठेवून काम केलात…
Read More » -
कोकण हापूसचाच जीआय हक्क; सरकार ठाम…
मुंबई: नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणचा अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन (जीआय) प्रकरणावर निर्णायक…
Read More » -
पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा..
मुंबई: राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे…
Read More » -
आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास मी तत्काळ माझे नाव मागे घेईन- आ. भास्कर जाधव …
नागपूर : विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीकडून आपले नाव निश्चित असूनही,…
Read More » -
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत…
Read More » -
रेल्वे मंत्रालयाकडून तिरुपती–साईनगर शिर्डी–तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला मंजुरी…
मुंबई:- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तिरुपती–साईनगर शिर्डी–तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला रेल्वे…
Read More » -
संविधानाची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्षाची वेळ: हर्षवर्धन सपकाळ….
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे; परंतु याच संवैधानिक…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन….
मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन…
Read More » -
आरे आणि दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना ‘पंतप्रधान आवास योजनेतून’ घरे उपलब्ध करून देण्याची मागणी….
मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनी आणि दिंडोशी येथील वनक्षेत्रात गेली अनेक वर्षे वास्तव्य…
Read More »