मुंबई
-
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने ” राजगड” असे…
Read More » -
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा..
मुंबई: तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित…
Read More » -
बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक…
Read More » -
राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ: ॲड.आशिष शेलार
मुंबई: सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती जो खर्च देण्यात येतो.…
Read More » -
सावधान! आता ‘आरटीओ’च्या वाहनांवर ‘रडार’ प्रणाली, तासाला 700 वर ई-चालान
महाराष्ट्र: वाहन चालविताना जर वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेंकदात तुम्हाला ई चालान येईल’, कारण आरटीओ कार्यालय आता ‘रडार’…
Read More » -
लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल!
मुंबई: राज्य विधिमंडळाने पाठवलेल्यांना मान्यता देण्यासाठी राज्यपालांनी किती के व्यावा? याबद्दल केल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च…
Read More » -
महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत चुकीची आकडेवारी दिल्याने ‘लोकनीती- CSDS’वर कारवाई होणार?
महाराष्ट्र: CSDS voter data controversy काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत निवडणूक आयोग आणि भाजपावर…
Read More » -
राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती!
मुंबई: राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकासह २८५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने बुधवारी स्थगिती दिली. राज्यात…
Read More » -
कबुतरखाना आंदोलन प्रकरणी 150 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल; 50 हून अधिक महिलांचा समावेश !
मुंबई: न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादर येथील कबूतरखाना बांबू व ताडपत्रीने बंद केला होता. मात्र त्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून तेथे धुडगूस…
Read More » -
राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली
मुंबई- मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश…
Read More »