मुंबई
-
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार..
मुंबई दि.६ ऑगस्ट – उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात…
Read More » -
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात – काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
मुंबई – राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण…
Read More » -
लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५ मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना…
Read More » -
ओला, उबर ॲपला ‘छावा राईड’ टक्कर देणार? एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार!
मुंबई : सार्वजनिक वाहतुकीला पर्याय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कटकटीपासून सुटका मिळावी यासाठी ओला, उबर, रेपिडो, चलो व इतर ॲप आधारित खासगी…
Read More » -
27 लाख अपात्र बहिणींची पडताळणी सुरू; अंगणवाडी सेविका घरोघरी, 50 लाख महिलांवर टांगती तलवार
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील…
Read More » -
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, 20 वर्षात 23 वेळा ट्रान्सफर; महत्वाच्या खात्यावर सचिव म्हणून नियुक्त!
मुंबई : Maharashtra IAS Transfer राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.…
Read More » -
मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे…
Read More » -
महाराष्ट्रातील लेडीज बार बंद व्हावेत – रामदास कदम
मुंबई : मनसेच्या बारविरोधी भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे. गृहमंत्री योगेश कदम यांच्या…
Read More » -
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट
मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More » -
विधवा पेन्शन योजनेत वाढ करून रुपये १,५०० वरून रुपये ५००० करा – खासदार रविंद्र वायकर
मुंबई : राज्यातील असंख्य दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनाच्या वार्षिक उत्तपन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी…
Read More »