मुंबई
-
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण नवीन डेडलाईन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी घोषणा
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १४ वर्षांपासून रखडले आहे. २०११ साली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊनही अद्यापपर्यंत चौपादरीकरण…
Read More » -
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी…
Read More » -
मराठी द्वेष्टया निशिकांत दुबे ला राज ठाकरे यांचा भीम टोला; मुंबई मे आओ समंदरमे डुबे डुबे कर मारेंगे
मिरा भाईंदर : जेथे परप्रांतिय दुकानदाराला मराठी येत नाही म्हणून मनसैनकांनी कानफटवले त्याच मिरा भाईंदरमध्ये जात राज ठाकरे यांनी परप्रांतियांची…
Read More » -
शौचालयात भ्रष्टाचार ! अश्विनी जोशी यांची चौकशी एक महिन्यात पूर्ण करायचे आदेश
मुंबई : मुंबईत एक कोटी 65 लाख रुपयांच्या एका शौचालयाचा मुद्दा विधानसभेत गाजला. मुंबईत बांधण्यात येणान्या सात आकांक्षी शौचालयांच्या (ऑस्पिरेशनल…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा, कर्तव्यपूर्ती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न
मुंबई : शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ११ आणि जिंजी या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळणे म्हणजे…
Read More » -
राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना…
Read More » -
भक्ती असेल तर वारीचा नेम चुकायचा नाही- ह.भ.प. कदम बुआ
मुंबई : पायीवारीचे यंदाचे माझे 23 वे वर्ष… मलकापूर जिल्हा कोल्हापूर ते पंढरपूर हे सुमारे २५० किलोमीटर अंतर कापायचे होते.…
Read More » -
आरे वसाहतीच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई – दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे
मुंबई : गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहत जागेवर ३० शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना…
Read More » -
विभा फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची मोठी मोहीम ; पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे यांचे कल्पवृक्षासम कार्य
मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे हे सर्वज्ञात आहे. मानवाने आधुनिकीकरण साधतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणजे…
Read More » -
वह्या पुस्तके गणवेश खरेदीची आता सक्ती होणार नाही – शिक्षणमंत्री दादा भुसे
मुंबई / रमेश औताडे : राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य ठराविक दुकानातून किंवा विक्रेत्याकडून खरेदी…
Read More »