मुंबई
-
तुमच्याकडे विधानभवनात सत्ता असेल; रस्त्यांवर आमचीच सत्ता-राज ठाकरेंचा भीम टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत…
Read More » -
कृतज्ञतेचा महामेरू : प्रल्हाद वामनराव पै – प्रा. नयना रेगे
मुंबई : यूट्यूबवर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे. प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून स्फुरलेली गुरुकिल्ली आहे. किंबहुना ‘कृतज्ञता मनात…
Read More » -
बारसूतील कातळशिल्पांच्या जतनासाठी निधी वापरा; हायकोर्टच्या खंडपीठाचे आदेश !
मुंबई : कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी…
Read More » -
चुकीची रिक्षा पकडलीत, परत या ! अन्यथा गुजरातला… ठाकरे गटाकडून बॅनरबाजी !
मुंबई : आज (5जुलै) सकाळी 10 वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा पार…
Read More » -
मराठीच्या नावाखाली जर गुंडगिरी केली तर, खपवून घेतली जाणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून चांगलाच वाद सुरु आहे. यातच मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यावरून…
Read More » -
दादरच्या कबुतर खान्यावर पालिकेची कारवाई; अतिरिक्त बांधकाम हटवले!!
मुंबई : मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या विभाग…
Read More » -
मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात…
Read More » -
जुनी वाहनधारकांसाठी HSRP पाटीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५
मुंबई : शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा…
Read More » -
धारावी पुनर्विकास की देवेनार डंपिंगची डील? २३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा? : नाना पटोले.
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर २३६८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणाऱ्या…
Read More » -
कृषीमंत्री असून देखील शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या; विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी
मुंबई – निवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांची…
Read More »