मुंबई
-
वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस…
Read More » -
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? महापालिका निवडणुकीपूर्वी लागणार निकाल!
मुंबई : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
मुंबई आणि कोकणाला पावसाचा इशारा; पुढील ४८ तासांत होणार मुसळधार पाऊस
मुंबई : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने…
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं,…
Read More » -
संजय मुळे राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित.
मुंबई : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे…
Read More » -
मानसिक तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती ; विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन आवश्यक – युवासेनेचे कुलगुरुंना साकडे
मुंबई (प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेची गंभीर दखल शिवसेना नेते,…
Read More » -
स्नेहल मसूरकर यांच्या निरोप समारंभात पत्रकार संघाच्या आठवणींना उजाळा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कर्मचारी सौ. स्नेहल मसूरकर १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे…
Read More » -
भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लगली होती. आता मात्र ही…
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; कामकाजावर दिवसभर बहिष्कार
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि…
Read More » -
राज्यातील 20 लाख 37 हजार 210 शेतकऱ्यांकडे बँकांची 31 हजार 254 कोटींची थकबाकी.
मुंबई : राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बँकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या…
Read More »