मुंबई
-
सागरी सुरक्षेला कायमच प्राधान्य -मंत्री नितेश राणे
मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या…
Read More » -
दक्षिण आफ्रिकेला मिळाले तब्बल इतके कोटी; RCB ला IPL जिंकूनही मिळाले नाही एवढी रक्कम…
मुंबई : टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाची नोंद…
Read More » -
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची शक्यता.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून निवडणूक आयोगाकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकींच्या दृष्टीने कालबद्ध…
Read More » -
कुंडमळा पुल दुर्घटना प्रकरण: राज्यातील धोकादायक पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी
मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर…
Read More » -
गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी एसटी सोबत खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सामिल व्हावे..! – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित…
Read More » -
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो…
Read More » -
युतीसाठी किती धडपड करावी लागते, हे उद्धव सेनेने दाखवून दिले – मंत्री उदय सामंत
मुंबई : मनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांना सुरुवातीला ज्या…
Read More » -
पश्चिम रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये विशेष डबे
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु, त्यांच्यासाठी एका लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित…
Read More » -
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना !
मुंबई : पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५…
Read More » -
जिल्हाधिकारी बसले तहसील कार्यालयाच्या पायरीवर….जाणून घ्या काय प्रकार घडला!
मुंबई : सरकारी कार्यालयांतील उशिरा येण्याच्या सवयीला चाप लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनोखी शक्कल लढवली. शुक्रवारी सकाळी…
Read More »