मुंबई
-
एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित
मुंबई : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत…
Read More » -
विमान अपघातामुळे १५ जून पर्यंत मशाल मोर्चे स्थगित- हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : आज दुपारी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ प्रवासी…
Read More » -
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपघातग्रस्त विमानाच्या एअर इंडियाच्या क्रूमध्ये
मुंबई : एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात १०० प्रवाशांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त येत आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी…
Read More » -
राज्यातील सिंचन प्रकल्पासह उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख…
Read More » -
अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त
मुंबई : अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति…
Read More » -
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय होणार असून, आजपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. यात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 12…
Read More » -
राज ठाकरेंनी फडणवीसांना भेटून ‘मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही’ हे सिद्ध केलं – मंत्री उदय सामंत
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच या भेटीनंतर…
Read More » -
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून ऑरेंज अलर्ट
मुंबई : राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता 12 जून रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः…
Read More » -
दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईत दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अतिधोकादायक ठिकाणालगत एसआरए, म्हाडा यांचे…
Read More » -
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप द्यावी, असे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व…
Read More »