मुंबई
-
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…
Read More » -
पोलीस दलाच्या महिला कक्षामध्ये सासरच्या लोकांकडून छळ होणाऱ्या एक- दोन नव्हे तर 42 तक्रारी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुनांच्या छळांचे प्रमाण कमी असले तरी तो सुरू असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा पोलीस दलाच्या महिलाकक्षामध्ये…
Read More » -
‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा…
Read More » -
रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा – अशोकराव टाव्हरे
मुंबई / रमेश औताडे : कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी ज्यांनी ७ वर्ष ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. त्या…
Read More » -
खासदार रविंद्र वायकर व पूर्णस्य योग यांच्या सयुक्त विद्यमाने वर्सोवा बीच येथे मोफत योग शिबीर
मुंबई : भरपूर सूर्यप्रकाश…जवळून येणाऱ्या लाटांचा लयबद्ध आवाज…नैसर्गिक शुद्ध हवा… अशा प्रसन्न वातावरणात असंख्य लोकांच्या उपस्थितीत व साक्षीने योग करण्याची…
Read More » -
पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली…
Read More » -
शहरांवर बाहेरून येणारे आदळणारे लोंढे यामुळेच रेल्वे कोलमडली आहे – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं स्पष्ट मत
मुंबई : मुंबई मधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील जीवघेणा…
Read More » -
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि रवीश कुमारला मुलाखत द्यावी आणि गेल्या 11 वर्षात काय केलं आहे हे…
Read More » -
सेवा प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे…
Read More » -
हवामान खात्याचा अंदाज: राज्यात काही भागात पुन्हा पावसाचा जोर!
मुंबई : बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे असून…
Read More »