मुंबई
-
महायुती नेतृत्व एकत्रच : एकनाथ शिंदे
रत्नागिरी प्रतिनिधी: महायुती-एनडीएतील नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत संवाद कमी असल्याची टीका…
Read More » -
D-Mart कडून एक्सपायर्ड मालाचे री-पॅकिंग? ग्राहकांच्या जीवाशी चाललेला व्यापार ?
मुंबई : नियमांचा गंभीर भंग करून एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेले अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी आणणाऱ्या M/s. Khushi Trading आणि नामांकित…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडून जिल्ह्यात ठाकरे गटावर पुन्हा प्रहार
मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टार्गेट केलं असून जिल्ह्यातील उरली…
Read More » -
माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल.
रत्नागिरी : स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी विकासाच्या अंगाने जाण्याची गरज…
Read More » -
लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील; अनंत गाडगीळ यांचा गंभीर आरोप
मुंबई : भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे…
Read More » -
सरकारमधले ‘माणिक’
मुंबई ( श्याम देऊलकर ) : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळूनही त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि…
Read More » -
वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल; माफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा
मुंबई :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय…
Read More » -
महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिफारस
मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी…
Read More » -
भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील ३७३ मतदार अधिकार्यांचे प्रशिक्षण सुरु
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे आज…
Read More » -
आमच्याकडे विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही किंवा कशातच काही नाही… आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ – सुनिल तटकरे
मुंबई – राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच…
Read More »