मुंबई
-
आमच्या नेत्यांवर बोलणं बंद करा, नाही तर तुमचं दुकान बंद केल्या शिवाय राहणार नाही – नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा
मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…
Read More » -
पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील: हर्षवर्धन सपकाळ
नांदेड : पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले…
Read More » -
चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील…
Read More » -
खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानवर सडकून टीका
मुंबई : भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो…
Read More » -
बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुंबई : बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे…
Read More » -
कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे – मंत्री अतुल सावे
मुंबई : ओबीसी महामंडळामार्फत कर्ज पुरवठा, व्याज परतावा व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ गाबीत समाजातील…
Read More » -
मुंबईतील विक्रोळी येथे धक्कादायक प्रकार – २२ व्या मजल्यावरून तरुणीने उडी मारून केली आत्महत्या
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या…
Read More » -
छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री…
Read More » -
ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान अभिमानाने उंचावली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई : माधवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या…
Read More » -
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच; जनतेचे आरोग्य सरकारी आश्वासनाच्या दावणीला
मुंबई / रमेश औताडे : मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले…
Read More »