मुंबई
-
NCC – एका वर्षाचा प्रवास ( २०२४ – २५)
मुंबई : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ ही गोरेगावातील एक जुनी (१२ मार्च १९५०) शिक्षण संस्था. सन १९६३ मध्ये मंडळाने मराठी…
Read More » -
राज्याचे ” पार्किंग ” धोरण लवकर आणणारं! – मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण…
Read More » -
गौरवशाली ‘महाराष्ट्र दर्शन’ प्रदर्शनाचे आज माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन…
मुंबई – महाराष्ट्राची गौरवगाथा विषद करणारे ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या चित्रप्रदर्शनाचे उद्गाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते…
Read More » -
राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश…
Read More » -
गुन्हे तपासात आता कॉन्स्टेबलही सहभागी – पोलीस दलाला मिळणार दिलासा
मुंबई– वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळून देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल यांनाही छोट्या गुन्ह्यांच्या तपासाचा अधिकार देण्यात…
Read More » -
कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात – खरीप हंगामाच्या कामकाजावर होणार मोठा परिणाम
पुणे : कृषि विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे…
Read More » -
मुंबईच्या ऑक्सिजनची जबाबदारी पालघर जिल्ह्याने स्वीकारली
पालघर : वाढत्या वातावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक कोटी बांबू वृक्षांची लागवड करून हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्याबरोबरच शेजारच्या महामुंबईला…
Read More » -
बिअरप्रेमींसाठी मोठी खुशखबर! 200 रुपयांची बिअर आता फक्त 50 रुपयांना मिळणार.
मुंबई : जर तुम्हाला बिअर पिण्याची आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअरची मागणी मोठ्या…
Read More » -
९ जूनपासून ‘भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ला प्रारंभ – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
Read More » -
भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, पंतप्रधान मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई – ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता…
Read More »