वाहतूक
-
दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी :राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के रक्कम…
Read More » -
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण…
Read More » -
अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे. – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीची अत्यंत गरज…
Read More » -
कोकण रेल्वेच्या डब्यात पाय टाकायलाही जागा नाही, डबे कमी, गर्दी जास्त … प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा…
मुंबई : सण जवळ आला की गावी जाण्याची ओढ मनात दाटून आलेय पण रेल्वेच्या डब्यात पाय टाकायलाही जागा नाही, असे…
Read More » -
गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका….
मुंबई, १३ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याहीवर्षी…
Read More » -
रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून…
Read More » -
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा.. -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी…
Read More » -
विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना…
Read More » -
दिल्लीला निघालेले एअर इंडियाचे विमान खराब हवामानामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई येथे उतरवले, अपघात टळला.
दिल्ली : तिरुअनंतपुरमहून नवी दिल्लीला निघालेले एअर इंडियाचे विमान खराब हवामानामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई येथे उतरवण्यात आले.धक्कादायक म्हणजे या…
Read More » -
पोलादपूर मार्गे-महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी-महाबळेश्वर रोपवे प्रकल्प सुरु करा – खासदार रविंद्र वायकर
मुंबई : महाराष्ट्रातील नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची होणारी गर्दी त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी, याचा पर्यावरणावर होणारा परिणाम…
Read More »