शैक्षणिक
-
महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला नवीन उंची मिळवून देण्याचा संकल्प – मंत्री दादाजी भुसे
मुंबई : विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले…
Read More » -
बोगस पदवी घोटाळा! परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष प्रवेश, हजेरी, परीक्षा असे सारे काही बोगस दाखवून…
Read More » -
एआय शिक्षणाला पर्याय नाही, पुरक ठरेल – माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार
मुंबई प्रतिनिधी : राज्य सरकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण शिक्षण व्यवस्थेला पर्याय न ठरता पुरक ठरेल, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान…
Read More » -
शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी; आमदार चित्रा वाघ यांचा सभागृहात प्रस्ताव
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेत आज (२० मार्च) भाजपच्या आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा…
Read More » -
शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, राज्यभरातील 100 शाळांना भेट देणार वरिष्ठ अधिकारी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे १०० शाळांना भेटी देण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला आहे. यामध्ये शासकीय…
Read More » -
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – मंत्री उदय सामंत
मुंबई प्रतिनिधी : शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी असलेल्या पुणे शहरात विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील…
Read More » -
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर-राज्यातील सहा महिलांचा सन्मान
मुंबई प्रतिनिधी : महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, सामाजिक परिवर्तन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई…
Read More » -
मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा :शासन सहकार्य करेल
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी…
Read More » -
ग्रेस गुणांसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध
रत्नागिरी : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्ससाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले…
Read More » -
इंजिनियरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; नापास झाल्यासही पुढील वर्षाला प्रवेश
मुंबई:इंजिनियरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने निर्णय घेतला आहे . आता विद्यार्थ्यांना “कॅरीऑन” या पर्यायाचा विचार न करता पुढच्या वर्गात प्रवेश…
Read More »