साहित्यिक
-
कुसुमाग्रजांच्या जन्मगावाचा नवा सन्मान – शिरवाडे वणी ‘कवितांचे गाव’
रत्नागिरीत : मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी…
Read More » -
मराठी साहित्याच्या प्रसारासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण…
Read More » -
बोराडे सरांच्या जाण्यानं ग्रामीण साहित्याची नाळ तुटली
मुंबई : शहरीकरणाच्या झपाट्यात शहरी संस्कृतीत रमलेल्यांना आपलं मूळ असलेल्या खेड्यापाड्यांमधल्या संस्कृतीची आठवण करून देणारा अग्रगण्य साहित्यकार आज आपल्यातून हरपला…
Read More » -
मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील…
Read More » -
जगप्रसिद्ध सारंगीवादक पद्मविभूषण पं. राम नारायण काळाच्या पडद्याआड
मुंबई : जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पंडित राम नारायण यांचा वारसा केवळ त्यांच्या असामान्य संगीत साधना व आविष्कार नव्हे तर गुरू…
Read More » -
‘विस्मृती’चा रोग जडलाय भाजपला !
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रखर आंदोलनानंतर आणि आणीबाणी उठल्यानंतर १९७७ साली समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि…
Read More » -
आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी…
Read More » -
मतदारसंघ हा आमदार/खासदारसंघ नाही ! -योगेश वसंत त्रिवेदी
भारतातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना भारत परीसिमन आयोग (डीलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून करण्यात आली. या नवीन मतदारसंघांच्या…
Read More » -
पटोलेंमुळे पटेना…!
इतिहासकाळापासून ‘मराठे लढाईत जिंकतात पण तहात हरतात’ असं म्हटलं जातं. तसंच काहीसं चित्र आताही आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय महाभारत सुरु…
Read More » -
….जेंव्हा तिसऱ्या वर्गातील १४४ गुजराती छोटी छोटी मुले ‘जाणता राजा’ उभा करतात !
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर संपूर्ण हिंदुस्थानात वातावरण बदलले. हिंदुंमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले. लाखो…
Read More »