साहित्यिक
-
दिव्यांगांच्या सेवेत समर्पित आयुष्य : सौ. सुधा वाघ यांचा प्रेरणादायी प्रवास
सौ. सुधा अनिलकुमार वाघ, गेल्या ४० वर्षांपासून दिव्यांग व्यक्ती आणि गरजू महिलांच्या सेवेत तन, मन, धन अर्पण करून कार्यरत आहेत.…
Read More » -
विजय वैद्य गेले; समाजसेवेचे एक पर्व संपले !
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसव वेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र…
Read More » -
मरावे परी देहरुपी उरावे..! चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ उमजावणारी आहे… आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं.. रिकामं…
Read More » -
कामगारांची निस्वार्थी सेवा करणारे कामगार नेते सदानंद शेट्ये !
” कोकणातील दगड धोंड्यावर व झाडांवरही प्रेम करणारे, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मंत्र प्रत्यक्षात आणणारे व सर्वाच्या अडीअडचणीत उपयोगी…
Read More » -
जेंव्हा इंदिरा गांधी या वि. स. पागे यांच्या समोर विद्यार्थिनी म्हणून बसतात !
२ एप्रिल २०२४ हा माझ्या जीवनातील परम भाग्याचा दिवस. या दिवशी थोर स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तब्बल १८ वर्षे सभापती…
Read More » -
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैस पैस गप्पा नीलमताईंशी’या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
मुंबई, दि.13 (प्रतिनिधि) डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या…
Read More » -
नाट्य परीषद निवडणुकीत उदय सामंत यांनी पाठिंबा दिलेल्या “रंगकर्मी पॅनल” चा मोठा विजय…
मुंबई,दि.17 (महेश पावसकर) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूकीत दिग्दर्शक प्रसाद कांबळी यांच्या “आपलं पॅनल” चा उद्योग मंत्री उदय सामंत…
Read More » -
साहित्य संमेलन अध्यक्षांना ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा ; रविंद्र बेडकिहाळ यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना साकडे
मुंबई, दि. (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा…
Read More » -
योगेश वसंत त्रिवेदी यांना अप्रतिम मीडियाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२०,…
Read More » -
बाळाला चुकूनही ‘या’ गोष्टी खायला देऊ नका, नाहीतर होतील गंभीर परिणाम !!
चिमुकल्या बाळाचे घरात आगमन झाले, की पालकांना आकाश ठेंगणे होते. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी काय काय करु, असे होऊन जाते.बाळाचे कोडकौतुक…
Read More »